मुळा धरणातून सोमवारी आवर्तन सुटणार: आमदार विठ्ठलराव लंघे पाटील
जनशक्ती (वृत्तसेवा)- मुळा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याच्या आवर्तनाची नितांत गरज लक्षात घेवून रब्बी हंगामासाठी तातडीने आवर्तन सुरु करण्याची मागणी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता विखे पाटील यांनी आमदार लंघे यांची ही मागणी लक्षात घेवून सोमवार (दि.१७) फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. […]
सविस्तर वाचा