खुशखबर! मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफी जाहीर! कोणाला मिळणार लाभ, वाचा सविस्तर…
जनशक्ती (वृत्तसेवा)- महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना […]
सविस्तर वाचा

