पंतप्रधान मोदी यांच्याकडून भारतीय अर्थव्यवस्थेचा गौरव; लाल किल्ला येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारताने आज एक मोठं स्वप्न पाहिलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा 2047 साली आपण विकसित भारताचे ध्येय पूर्ण करुन राहू. 140 कोटी जनतेच्या पुरुषार्थाने आपल्या हे ध्येय साध्य करायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. ते शनिवारी भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ते बोलत होते. यावेळी […]
सविस्तर वाचा
