तिसऱ्या कसोटीवर टीम इंडियाची मजबूत पकड
जनशक्ती (वृत्तसेवा)- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला असून भारताने या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. आजचा दिवस भारतासाठी कभी खुशी कभी गम असा ठरला. शुभमन गिल आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात संघाची धावसंख्या 263 धावांपर्यंत नेली. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत 171 धावात […]
सविस्तर वाचा

